प्रदीप पुरंदरे - लेख सूची

इतर

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत पाणी मागतात – पिण्याकरता, शेतीकरता ठोकून काढलं पायजे साल्यांना साहेबांनी म्हटलं- अहो, जलनीती घ्या कायदे करू, नियम करू येगळं प्राधिकरनच देतो की पन ह्यांचं आपलं येकच पाणी मागतात …च्यायला सायबांनी असंबी म्हटलं नदीजोड व्हायला पायजेल आहे कोर्टाचा आदेशच आहे तसा पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला ह्ये अशी वळवायची नदी अन …

पाणी मागतात… च्यायला

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत पाणी मागतात – पिण्याकरता शेतीकरता ठोकून काढलं पाहिजे साल्यांना साहेबांनी म्हटलं – अहो जलनीती घ्या कायदे करू, नियम करू येगळं प्राधिकरनच देतो की पन ह्यांचं आपलं येकच पाणी मागतात… च्यायला सायबांनी असंबी म्हटलं नदीजोड व्हायला पायजेल आहे कोर्टाचा आदेशच आहे तसा पश्चिमेच्या नद्या फिरवू की पूर्वेला ह्ये अशी वळवायची नदी …

जलक्षेत्रात कायद्याचे राज्य असावे!

महाराष्ट्राने आजवर अंदाजे एक लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक करून विविध सिंचन-प्रकल्पांच्या माध्यमातून साधारण 33000 द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची व्यवस्था केली आहे. त्यातून अंदाजे 58.5 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून पिण्याकरता, घरगुती वापराकरता तसेच औद्योगिक वापराकरता मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले आहे. राज्यातील फार मोठ्या लोकसंख्येला याचा फायदा आज मिळत आहे. राज्याच्या या जलक्षेत्राची (water …